Friday, 19 June 2015

           कटु सत्य

तुम्ही एक परदेशी आहात ,कधी तरी तुम्हला स्वदेशी
परताय  आहॆ. तॊ कॊणाशी भांड्त नाही. कारन  त्याला माहीत आहे कि त्याला
परत जायचे आहे. तो सकाळि –सध्याकळि घरि कुटुबियाचे कुशल अवश्य विचारतो .
 तुम्हि पन देवाच्या घरुन आला  आहात ना; जरा सकाळि सायकाळी आपल्या घरि फोन
करुन कुशल विचारीत जा. सकाळी-

         काळ बहुमोल आहे. एका वर्षाचे मह्त्व अनुत्तिन झालेल्या विद्यर्थि विचारावे. एक
महिन्याचे मात्रुत्वाच्या वाटेवर असलेल्या महिलेला विचारावे एका स्प्ताहाचे मह्त्व मजुरि न मिळालेल्या
मजुराला विचारावे. एका तासाचे मह्त्व आपले अर्धे राज्य देउन एक सेकदामुळे सुवर्ण  पदक मीळु न शकलेल्या अएलम्पिक मधिल धावपटुला विचारा.

          मानव जातित फार पुर्विपासुन दोन वाईट सवयि आहेत एक-दुसर्याला टोचुन बोलण्याची आणि दुसरि डोळा मारण्याची.      
    घाम गाळायला शिका . घामाविना मिळ्ते ति पापाचि कमाई असते.
           
    हिन्दु आणि मुसलमान हे देशाचे दोन डोळे आहेत
आनि या  दोन्हि जमाति अनेक वर्षांपासुन गुन्यागोविंदाने एकत्र
रहात आल्या आहेत आनि तो क्सा असु शकेल .
जरा विचार करा कि जेव्हा तुम्हि ramzan शब्द लिहिता तेव्हा
तुम्हि ram


         आवका  उत्पाद्न तंत्रज्ञान
आवळ्याचे झाड अत्यंत काट्क असते
आव ळ्याच्या झाडाचि फार शि काळजि न
घेताहि या फळ्झाडापासुन चागले उत्पादन मिळते.
आवळ्याचे झाड सदाहरित असुन २०ते२२ मिटर
उंचिपयत वाड्ते . आवळ्याचि फळे चविला तुरट,
आंबट आसतात.आवळ्याच्या झाडापासुन कमि
मिळणारे उत्पाद्न, आवळ्याच्या फळाचे आहार महत्वाचा आहे
या घट्काच्या अभ्यासानंतर आपल्याला आवळ्यच्या
आहार मह्त्व च्या समजले.


भोगोलिक प्रसार
    आवळ्या फळ झाडाचे उगम द्शिन आशियातिल मध्य आणि द्शिन भारतात आहे हिमालयाचे पाय पासुन ते द्शिने कडे हे झाड चांगले वाड्ते
आवळ्याच्या फळत ,क, जिवनसत्व असते.आवळ्याचि वाढ चांगलि होते.

आवळ्याच्या फळा पासुन मुरंबा ,सोस,मोरावळा आवळा सुपारि जेलि लोनचे पावडर इत्यादि पदाथ मोट्या प्रमाणात असते.   

ग्रामीण जीवनातील समस्या

   *  ग्रामीण जीवनातील समस्या *

      एकविसाव्या शतकात आपल्या भारतापुढे ज्या अनेक समस्या आहेत,त्यापैकी एक समस्या म्हणजे आपल्या देशातील शहरे फुगली आहे आणि खेडी ओस पडली आहेत.असे का? या प्रश्नाचे उत्तर आजच्या ग्रामीण जीवनातील समस्यांत द्ड्लेले आहे.
          खेड्यात उअपासमार झाली की, कुटुंबेच्या कुटुंबे शहरांकडे धावू लागतात. मुंबईत रस्त्यांवर, घाणीत रहणारे या मंडळींना आपण जर का विचारले की, तुमचे गाव सोडुन तुम्ही या मुंबईत का येता? तर ते सांगातात,मुंबई कशीही असली ,तरी ती पोटाला दॊन घास देते.कष्ट  करणाऱ्याला येथे काम मिळते आणि कसे का
होईना, आम्ही जगु शकतो.”त्यामुळे खेड्यांतील मोकळे वातावरण सोडुन ते या प्रदु्षित शहरांकडे धावतात.
           आपला देश स्वतंत्र होऊन साठ वर्ष झाली आहे. तरी भारतातील खेड्यांतुन काही सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस खेड्यांची स्थिती दयनिय झाली. आपण आजही अभिमानाने सांगतो की, “भारत माझा खेड्याचा देश आहे.” पण या खेड्यासाठी आपण
काय केले?- काहीही नाही.
             भारताच्या राष्ट्पित्याने स्वातंत्र पुर्व काळात आपल्याला हि जाणीव करुन दिली होती बापुजिंनी तरुणांना आदेश दिला होता “खेड्यांकडे चला” योजना आखल्या गेल्या ,तरी पण आजही कित्येक खेड्यांत रस्ते नाही खेड्या पाड्यातील सारी शेती तर पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. लहरी पाउस कधी जास्त पड्तो ,कधी कमी पड्तो ,तर कधी अवेळी पड्तो कृषी क्षेत्रात अनेक नवीन शोध लागले आहेत ,नवीन अवजारे आली आहे पण ती खेडो पाडी पोहचत नाही .
         गांधीजी सांगतात ,आपल्या देशात मोठ-मोठे कारखाने आवश्यक नाही त्या ऎवजी खेड्यातील घराघरातुन उद्योगधंदे सुरु करा .एक गोष्ट खरी की ,खेडी सुधारली ,विकसीत झाली तरच देशाचा विकास होईल.